महाराष्ट्रात २४ तासात वाढले नवे कोरोना रुग्ण…..

मुंबई, दि. २६ जुलै २०२०: राज्यात काल ९२५१ नवीन कोरोना रुग्णांचे नोंद झाली असून राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आसून ते कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० आवहाला पैकी ३ लाख ६६ हजार ३६८ आहवाल पॉझिटिव्ह १९.९४ टक्के आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा