रेखाटन

मित्रांनो,निदान आता तरी ह्या “करोना”च्या संकटावरुन आपण हे शिकायला हवे की,निसर्गाशी छेडछाड केली…तर तो पण आपल्याला असा दणका देतो ! त्याला जपले तर तोच निसर्ग आपल्या पुढच्या किमान ५ / १० पिढ्यांचा छान सांभाळ करतो….!!! म्हणुनच…पावसाळा आहे,झाडे लावा…बी-बियाणे पेरा….पूढे वाढायचे काम हा निसर्ग आपोआपच करेल…!!!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा