काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत-चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: महायुतीचं सरकार पुन्हा एकदा असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला बळ मिळेल असं काही करणार नाहीत. आघाडीचे लोकं फसवणारे आहेत हे त्यांना चांगल माहीत आहे. दोन्ही पक्षाचं समाधान आणि सन्मान करून निर्णय होईल असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा