लॉक डाऊन काळातील सर्व महत्त्वाचे संपर्क

देशात आणि राज्यात कोरोनामुळे सध्या लॉक डाउन जाहीर करण्यात आले आहे. लॉक डाउन च्या या काळात सर्वत्र संचार बंदी करण्यात आली आहे. सर्व सर्व उद्योगधंदे व दळणवळणाची व्यवस्था बंद आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. अशा आपत्कालीन परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व जिल्ह्यातील पालक मंत्री यांचे संपर्क सरकारने जाहीर केले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या तसेच काही महत्वपूर्ण माहिती द्यावयाची असल्यास या संपर्क क्रमांकावर कळवावे.

महत्त्वपूर्ण संपर्क यादी:

श्री. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (मातोश्री):
०२२-२६५९००७७, ०२२-२६५९००६६

श्री. उपमुख्यमंत्री अजित पवार:
९८५००५१२२

श्री. मेहता (मुख्य सचिव):
९८२०२०८५७५

शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात अडचणीबाबत श्रीमती आभा शुक्ला (सचिव सहकार विभाग): ९९१००१०८०७

नियमित धान्य पुरवठा करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत श्री. महेश पाठक (प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा):
९३२३७८७००७

आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास श्री. व्यास (प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग)
९८७०५०५९५६

कोरोनाच्या संकटसमयी माहितीकरीता जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे संपर्क क्रमांक:

श्री.अजित पवार, पालकमंत्री पुणे – ९८५००५१२२२२

श्री.असलम शेख, पालकमंत्री मुंबई शहर- ९८९२९१५५५७

श्री.आदित्य ठाकरे, पालकमंत्री मुंबई उपनगर- ९८२१३५६५२९

श्री.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली- ९८२०९७५७७९

श्रीमती अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड- ९८३३१२५३२

श्री.अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी-९८२०४१३५०५

श्री.उदय सामंत, पालकमंत्री सिंधुदुर्ग-९८६०३९०९०९

श्री.दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर-९४२२०७०५९३

श्री.छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक- ९९३०३३९९९९

श्री.अब्दुल सतार, पालकमंत्री धुळे- ९९२२०४३६७

श्री.के.सी.पाडवी, पालकमंत्री नंदुरबार- ९८६९२०३०६०

श्री.गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव- ९४२२७५८४४

श्री.हसन मुश्रीफ, पालकमंत्री अहमदनगर- ९८१२४१९४६२

श्री.बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सातारा- ९८२२०५०४४४

श्री.जयंत पाटील, पालकमंत्री सांगली- ९८२१२२२२२८

श्री.दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री – ९८२०२२३९२३

श्री.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कोल्हापुर- ९८५०५५२७७७

श्री.सुभाष देसाई, पालकमंत्री औरंगाबाद- ९८२१०३७०४०

श्री.राजेश टोपे, पालकमंत्री जालना- ९६१९१११७७७

श्री.नवाब मलिक, पालकमंत्री परभणी- ९८६७३५५०१४

श्रीमती वर्षा गायकवाड, पालकमंत्री हिंगोली- ७७३८२२३३४५

श्री.धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड- ९८५०७७७७७७

श्री.अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड- ९८१९३२४९९१

श्री.शंकरराव गडाख, पालकमंत्री उस्मानाबाद-९८२२४३७९९९

श्री.अमित देशमुख, पालकमंत्री लातुर- ९८२१४७७७७७

श्रीमती यशोमती ठाकुर, पालकमंत्री अमरावती- ७७४५०८११११

श्री.बच्चु कडु, पालकमंत्री अकोला- ९८९०१५३४९१

श्री.शंभुराजे देसाई, पालकमंत्री वाशिम-९८२२७७१५५५

डॉ.राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री बुलढाणा- ९९२११२९६६९

श्री.संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ- ९७६५५९४१११

श्री.नितीन राऊत, पालकमंत्री नागपुर-९४२२१०२४३४

श्री.सुनिल केदार, पालकमंत्री वर्धा- ९४२२१०८३६०

श्री.सतेज (बंटी) पाटील, पालकमंत्री भंडारा- ९८२३०१२९०५

श्री.अनिल देशमुख, पालकमंत्री गोंदिया- ९८६९०१०४००

श्री.विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपुर- ९६६५६९९९९९

श्री.जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री सोलापुर- ९८२००५५३००

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा