टी२० मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई : भारत वि. वेस्ट इंडीज तिसरा टी-२० सामना आज मुंबई येथील वानखडे मैदानावर होणार आहे. आज दोन्ही संघांसमोर विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

आता पर्यंतच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ असा विजय मिळवला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या तयारीने मैदानावर उतरणार आहेत.
भारताला या सामन्यासह मालिका जिंकायची असल्यास गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा