टॅग: कांद्याचे नुकसान
धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी; शेतकरी आत्महत्या
धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा कळंब या अतिवृष्टीग्रस्त भागांना राज्याचे दोन उपमुख्यमंत्री भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच एक दुखद घटना घडली.










































