टॅग: नैसर्गिक आपत्ती
भरपाई न मिळाल्यास गिरणेत उडी घेईन! अतिवृष्टीने जळगावच्या दिव्यांग शेतकऱ्याची केळीची...
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला असून, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. देवगाव येथील दिव्यांग केळी उत्पादक संतोष पाटील...
धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी; शेतकरी आत्महत्या
धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा कळंब या अतिवृष्टीग्रस्त भागांना राज्याचे दोन उपमुख्यमंत्री भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच एक दुखद घटना घडली.











































