टॅग: पावसाचे नुकसान
धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी; शेतकरी आत्महत्या
धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा कळंब या अतिवृष्टीग्रस्त भागांना राज्याचे दोन उपमुख्यमंत्री भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच एक दुखद घटना घडली.
नको नको रे पावसा…!
पावसाचे स्वागत ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ अशा शब्दांत करणारी आपली संस्कृती; परंतु जेव्हा हा पाऊस असा धिंगाणा घालतो...











































