माझ्या अमिताभ सारख्या मित्रांनो

माझ्या अमिताभ सारख्या मित्रांनो,

सध्या कुठलीही रेखा ओलांडायला जाऊ नका.

आणि ओलांडली तर ऐश्वर्य ( Aishvarya ) निघून जाईल व पुनर्प्राप्तिकरिता आराध्य देवतेला अभिषेक करावा लागेल

जया चे मन खंबीर ।
तोच ठरेल वीर ।।

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा