अहमदनगर, २८ जुलै २०२०: राज्यात कोरोनाने धमाकुळ घातला आहे. लोकांमध्ये या महामारीबाबत आधीच वैताग आणि संताप आहे. त्यात प्रशासन कार्य करत आहे. पण ते देखील कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. अशात भाजपाच्या नेत्यांनी कोरोना पासूनच सरकारच्या विरोधातील पवित्रा घेत सरकाला मदत कमी आणि त्रास जास्त देत आसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जनमाणसात देखील भाजपाच्या नेत्यांबद्दल द्वेवषाची भावना निर्माण होताना दिसत आहे.
भाजपाचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी एक व्यक्तव्य केले आहे ज्यामधे “अहमदनगर जिल्हातील कोरोनाची परिस्थिती ही सध्या हातबाहेर गेली आहे. लोकांनी स्वत: कर्फ्यु लावून घरात थांबण्याचे मी आवाहनच करु शकतो, प्रशासन माझं ऐकत नाही मी एकटा पडलोय. डाॅ या नात्यानें मी मत मांडले.” असे त्यांनी आपले मत मांडले.
भाजपाचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी एक व्यक्तव्य केले आहे. ज्यामधे “अहमदनगर जिल्हातील कोरोनाची परिस्थिती ही सध्या हातबाहेर गेली आहे. लोकांनी स्वत: कर्फ्यु लावून घरात थांबण्याचे मी आवाहनच करु शकतो, प्रशासन माझं ऐकत नाही मी एकटा पडलोय. डाॅ या नात्यानें मी मत मांडले.” असे त्यांनी आपले मत मांडले.
या त्यांच्या प्रतिक्रियेवर लोंकांच्या भावना उफाळून आल्या आणि त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेला विरोधात्मक पवित्रा घेत , “एकटा पडला असशील तर फाशी घे मग”, अशी सोशल मिडियावर जोरदार टिका केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी