Thursday, June 18, 2026
गोल पोस्ट टॅग Marathi News

टॅग: Marathi News

दुबईत चौथा आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; CMS संस्थेचा रायगडावर विशेष गौरव

दुबई, १० जून २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुबई येथे आयोजित करण्यात आलेला चौथा आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात, दिमाखात...

‘अमेरिका फर्स्ट’ नव्हे, ‘अमेरिका अलोन’!

संयुक्त राष्ट्रे आणि इतर जागतिक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारी अमेरिका आता त्यांच्यापासून माघार घेण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेशिवाय जागतिक सहकार्य टिकेल का,...

चूहे खाए बांध!

उंदीर, घुशी, मुंगूस, साप बिळे करून राहतात. त्यासाठी ते माती उकरतात. उंदीर तर अन्नधान्य फस्त करतात; परंतु उंदरापेक्षाही भ्रष्टाचार ही मोठी कीड...

पर्यावरण योद्धा

परदेशात शिक्षणाची संधी मिळाली, की तिथेच नोकरी करून स्थायिक होण्याचा बहुतांश तरुणांचा कल असतो. अशा ‘ब्रेन ड्रेन’ तरुणांची संख्या जास्त आहे. असे...

नकोशा झाल्या हव्याशा

पुरुष आणि महिला ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. एका वाहनाला सुरळीत चालण्यासाठी फक्त दोन चाकेच आवश्यक नसतात, तर समान गुण आवश्यक...

बांधकाम कामगारांना मोठा दिलासा ‘लोकसेवा हक्क’ कायद्याची अंमलबजावणी!

'लोकसेवा हक्क' अधिनियमाने बांधकाम कामगारांच्या आशा पल्लवित राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे! महाराष्ट्र शासनाने इमारत...

पुण्यात माजी नगरसेवकांमध्ये संघर्ष अटळ आरक्षणाने दिग्गजांचा पत्ता कट!

पुणे महापालिका निवडणुकीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप आरक्षण सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ४१ प्रभागांपैकी तब्बल ३३ प्रभागांमध्ये खुली जागा...

पुणे जिल्ह्यात ‘लोकशाहीचा उत्सव’ ६.३४ लाख मतदार निवडणार ३९८ नगरसेवक!

अखेर तो क्षण आलाच! राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करताच, काल मंगळवार (दि. ४) पासून...

भोसरी रुग्णालयात ‘दारूच्या पार्ट्या’ रुग्णसेवेला कलंक! कारवाईची टांगती तलवार!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात सुरू असलेल्या एका धक्कादायक प्रकाराने आरोग्य सेवेलाच गालबोट लावले आहे. रुग्णांना सेवा देण्याच्या जागी येथील काही...

जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय वादंग सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

केंद्र आणि राज्य सरकार नक्षलवाद संपल्याचा दावा करत असतानाच, जनसुरक्षा विधेयक कशासाठी आणले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे...
- Advertisement -

गोल पोस्ट

ताजी बातमी

error: Content is protected !!