राज्यातील वेगवेगळ्या भागातून कैद्यांची जामिनावर सुटका

मुंबई, दि. २४ मे २०२०: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने गंभीर गुन्हे वगळता इतर कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात तुरुंगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत ९ मे पासून ते २३ मे पर्यंत २२४० कैदी राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातून सोडण्यात आले आहेत. त्याचा तपशील वरील तक्त्त्यात दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा